Thursday, February 7, 2019

MARATHI KAVITA

 माझ्या आठवणी



माझ्या आठवणीना सांभाळून ठेव 
जेवढे सांभाळता येईल तेवढे
आधी जसे सांभाळून ठेवायचीस ना 
पुस्तकाच्या पानापानात
अगदी तशीच तुला आठवते
 एकदा गुलाबाच्या पाकळ्या 
झाकून ठेवल्या होत्या शब्दांना सुगंध यावा म्हणून
खरेच किती आजन होतो आपण 
इतके साधेही काढत नव्हते
 कि शब्दांचे सौंदर्य लिहनारयावर अवलंबुन असते 
त्याने वापरलेल्या भाषेवर अवलंबून असते
मन दुखावणारे शब्द कुरूप वाटत जातात
आणि स्तुती करणारे शब्द अधिक जवळचे वाटतात
पण तुझ्या लक्षातयेत का?
हे सुद्धा शब्दांच मृगजळ आहे
 शब्दांनी तयार केलेलं.
                                                     -------शरद काळे

No comments:

Post a Comment

Featured Post

MARATHI KAVITA ...PRASHN CHINH

 प्रश्न चिन्ह प्रिय सखे  मी उदास आहे आज , मनात सारा दुखाच करतो राज तक्रारीला विषय नाही ,वाटत सोडून द्याव कामकाज        अश्यात मला ...

Popular Posts