Saturday, December 29, 2018

Marathi kavita नातं

नात आधी रुजाव लागत 
खोल जमिनीत मुरव लागत 
थोडी माती थोड पाणी 
हलक्या हातानी शिंपाव लागत 
स्वच्छ सूर्य प्रकाशात ते बहराव 
कधी वारा तर कधी पाऊस 
घट्ट जमिनीतील मुळांवर विश्वासाव लागत 
ताटा सोडून झुळझुळ नार्या हवेवर कधी डोलाव लागत 
ऋतू बदलाल कि स्वतालाही बदलाव 
ज्याच्या त्याचा रंगत रंगाव 
गेण्या पेक्षा जास्त द्याव लागत 
जो पर्यंत अमिनीत ओलावा आहे तो पर्यंतच ओलावा अस्तित्व टिकून राहतो.
        -अनुजा  तुलसी 

No comments:

Post a Comment

Featured Post

MARATHI KAVITA ...PRASHN CHINH

 प्रश्न चिन्ह प्रिय सखे  मी उदास आहे आज , मनात सारा दुखाच करतो राज तक्रारीला विषय नाही ,वाटत सोडून द्याव कामकाज        अश्यात मला ...

Popular Posts