नात आधी रुजाव लागत
खोल जमिनीत मुरव लागत
थोडी माती थोड पाणी
हलक्या हातानी शिंपाव लागत
स्वच्छ सूर्य प्रकाशात ते बहराव
कधी वारा तर कधी पाऊस
घट्ट जमिनीतील मुळांवर विश्वासाव लागत
ताटा सोडून झुळझुळ नार्या हवेवर कधी डोलाव लागत
ऋतू बदलाल कि स्वतालाही बदलाव
ज्याच्या त्याचा रंगत रंगाव
गेण्या पेक्षा जास्त द्याव लागत
जो पर्यंत अमिनीत ओलावा आहे तो पर्यंतच ओलावा अस्तित्व टिकून राहतो.
-अनुजा तुलसी
खोल जमिनीत मुरव लागत
थोडी माती थोड पाणी
हलक्या हातानी शिंपाव लागत
स्वच्छ सूर्य प्रकाशात ते बहराव
कधी वारा तर कधी पाऊस
घट्ट जमिनीतील मुळांवर विश्वासाव लागत
ताटा सोडून झुळझुळ नार्या हवेवर कधी डोलाव लागत
ऋतू बदलाल कि स्वतालाही बदलाव
ज्याच्या त्याचा रंगत रंगाव
गेण्या पेक्षा जास्त द्याव लागत
जो पर्यंत अमिनीत ओलावा आहे तो पर्यंतच ओलावा अस्तित्व टिकून राहतो.
-अनुजा तुलसी